कºहा नदीला ५० वर्षात प्रथमच महापुर आला आहे पुरंदरमध्ये झालेल्या ढगफुटीचा बारामती तालुक्याला फटका बसलाय नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे बारामती तालुका,शहरातील २२ हजार ५०० नागरीकांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरुब आहेत <br />मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला.पुरंधर<br />भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कºहा नदीला ५० वर्षात प्रथमच महापुर<br />आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर<br />पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत<br />सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी<br />जीवीतहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />#LokmatNews #baramati #heavyrain<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19